मंगळवार, २१ जानेवारी, २०२५
वेद, उपनिषद, पुराण, रामायण ते
महाभारत
जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे. ‘ऋग्वेद’, ‘सामवेद’, ‘यजुर्वेद’, ‘अथर्ववेद’ हे
४ वेद सनातन धर्माचे धर्मग्रंथ आहेत. संस्कृत भाषेमध्ये रचल्या
गेलेल्या अनेक ऋचांचा संग्रह म्हणजे वेद. वेद हे अपौरुषेय आहेत. ते कोणी एका व्यक्तीने रचलेले नाहीत.
ते एका वेळी रचलेले नाहीत. असंख्य
ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये, अनेक वर्षांच्या तपश्चर्येने जे
निष्पन्न झाले आहे ते वेदांमध्ये सामावले आहे. आजच्या
भाषेत बोलायचे झाले तर अनेक रिसर्च स्कॉलर्सनी त्यांच्या रिसर्च लॅबोरेटरी मध्ये
अनेक वर्षांच्या रिसर्चने, संशोधना अंती जे निष्कर्ष काढले आहेत ते वेदांमध्ये सामावले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक' पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल. तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...
-
वेद , उपनिषद , पुराण , रामायण ते महाभारत जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे. ‘ ऋग्वेद ’, ‘ सामवेद ’, ‘ यजुर्वेद ’, ...
-
रावणाच्या अतृप्त ईच्छा आपण काहीतरी उद्योग करावा , धंदा करावा असं लक्ष्मण राव जोशी साहेबांना त्यांच्या तरुणपणी नेहमी वाटायचं. पण स...
उपक्रम अतिशय सुंदर आहे. पुढच्या लेखाची वाट बघतोय!
उत्तर द्याहटवाधन्यवाद अजित
हटवा